Maharashtra

Nagpur

EA/10/48

Dr. Laxman Manikam Naidu - Complainant(s)

Versus

ICICI Bank Ltd. - Opp.Party(s)

Adv.Shihid Raza

25 Apr 2011

ORDER


CC/11/1District Consumer Forum, Nagpur
Execution Application No. EA/10/48
1. Dr. Laxman Manikam NaiduMangalwari Bazar, Sadar, NagpurNagpurMaharastra ...........Appellant(s)

Versus.
1. ICICI Bank Ltd.222 Palm Road, Civil Lines, NagpurNagpurMaharastra ...........Respondent(s)



BEFORE:
HONABLE MR. V.N.RANE ,PRESIDENTHONABLE MR. MILIND KEDAR ,MEMBER
PRESENT :Adv.Shihid Raza, Advocate for Appellant
ADV.APURVA DE, Advocate for Respondent

Dated : 25 Apr 2011
JUDGEMENT

Consumer Court Lawyer

Best Law Firm for all your Consumer Court related cases.

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!
5.0 (615)

Bhanu Pratap

Featured Recomended
Highly recommended!

Experties

Consumer Court | Cheque Bounce | Civil Cases | Criminal Cases | Matrimonial Disputes

Phone Number

7982270319

Dedicated team of best lawyers for all your legal queries. Our lawyers can help you for you Consumer Court related cases at very affordable fee.

          सदर अर्जामध्‍ये तक्रारकर्त्‍याने त्‍याचे वाहन गैरअर्जदाराने जप्‍त केल्‍यानंतर न्‍यायालयामार्फत दि.22.01.2008 ला ते त्‍याच्‍या ताब्‍यात आले. वाहनातील काही सामान काढून घेण्‍यात आले होते. वाहन त्‍यांच्‍या ताब्‍यात नसल्‍यामुळे त्‍यांनी त्‍यावेळेस तक्रार दाखल केली नाही.  वाहन ताब्‍यात आल्‍यानंतर तक्रार दाखल केलेली आहे.  वाहनातील दोषयुक्‍त असलेले सामान काढून घेण्‍यात आलेले आहे ही बाब सन 2008 मध्‍ये जेव्‍हा वाहन ताब्‍यात आले तेव्‍हा समजली आणि त्‍यानंतर दोन वर्षाच्‍या आत तक्रार दाखल करणे गरजेचे होते. तक्रारकर्त्‍याचे पुढे असे म्‍हणणे आहे की, त्‍यांनी सदर वाहन सेवा ऑटोमोटीव्‍ह यांचेकडे नेले व सदरच्‍या वाहनाची दुरुस्‍ती ही सप्‍टेंबर 2008 मध्‍ये झाली आणि त्‍यांनी ही तक्रार मंचात दाखल केली. जरीही विलंब हा झाला असेल तर तो 45 दिवसाच्‍या आतील आहे.             तक्रारकर्त्‍यांना वाहनास झालेल्‍या क्षतिबद्दल निश्चित कल्‍पना येण्‍यासाठी सदर गॅरेजकडून माहिती मिळणे व दुरुस्‍ती खर्चाच्‍या अंदाजाकरीता माहिती मिळविणे याकरीता झालेला विलंब माफ करावा,  याकरीता तक्रारकर्त्‍याने सदर प्रकरणी विलंब माफीचा अर्ज दाखल केलेला आहे. 

          याबाबत गैरअर्जदारांचे म्‍हणणे ऐकले. त्‍यांचे म्‍हणणेप्रमाणे दोन वर्षाच्‍या आत तक्रार दाखल करावयास पाहिजे होती. तक्रारीस खरे कारण हे सन 2006 मध्‍ये घडलेले असू शकते.

          दोन्‍ही पक्षांचा युक्‍तीवाद ऐकल्‍यानंतर सदर प्रकरणात मंचाचे असे मत झालेले आहे की, तक्रारकर्त्‍याची तक्रार ही 45 दिवसाच्‍या विलंबाने दाखल करण्‍यात आलेली आहे आणि दावा विलंबांच्‍या कारणांचे अवलोकन केले असता तो क्षमापीत करणे योग्‍य होईल.  याकरीता तक्रारकर्त्‍यांचा विलंब माफीचा अर्ज मंजूर करण्‍यात येतो. तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदारांना रु.1,000/- खर्चदाखल द्यावे. सदर खर्च तक्रारकर्त्‍याने गैरअर्जदारांना दिल्‍यानंतर सदर तक्रार मूळ तक्रार म्‍हणून नोंदविण्‍यात येईल. सदर आदेशांन्‍वये विलंब माफीचा अर्ज निकाली काढण्‍यात येतो. 

 


[HONABLE MR. MILIND KEDAR] MEMBER[HONABLE MR. V.N.RANE] PRESIDENT